आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.